Marathi

उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यावर कोणते फायदे होतात?

Marathi

नैसर्गिकरीत्या थंड पाणी मिळते

माठातील पाणी फ्रिजच्या पाण्यासारखे अतिशय थंड नसते, परंतु मृदू आणि नैसर्गिक गारवा देते. हे शरीरासाठी उत्तम असून घशाला त्रास होत नाही.

Image credits: social media
Marathi

पचनसंस्थेस उपयुक्त

माठातील पाणी पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन, आणि अॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात.

Image credits: Freepik
Marathi

शरीराचे तापमान नियंत्रित राहते

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, परंतु माठातील पाणी शरीराचे तापमान योग्य राखते. यामुळे हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

Image credits: Freepik
Marathi

नैसर्गिकरित्या क्षारीय (Alkaline) असते

माठ मातीपासून बनलेला असल्याने तो पाण्याचे pH बॅलन्स सुधारतो. अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता कमी होते.

Image credits: Freepik
Marathi

हाडांसाठी फायदेशीर

प्लास्टिकच्या बाटलीत पाणी साठवल्यास त्यातील केमिकल्स शरीरात जातात, जे हाडांसाठी हानिकारक असतात. माठातील पाणी नैसर्गिक असल्याने हाडांची मजबूती वाढते.

Image credits: Freepik
Marathi

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

माठातील पाणी टॉक्सिन्स (विषारी घटक) बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे शरीर स्वच्छ राहते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.

Image credits: Freepik
Marathi

थकवा आणि स्ट्रेस कमी करतो

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील मिनरल्स कमी होतात, त्यामुळे थकवा येतो. माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या मिनरल्सयुक्त असते, त्यामुळे ऊर्जा टिकून राहते.

Image credits: Freepik

मुंबईत प्रसिद्ध आईस क्रीम कोठे मिळते?

Holi 2025 : होळीवेळी कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी करा हे उपाय

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे फायदे, घ्या जाणून

चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला मुल्तानी माती की बेसन लावावे? घ्या जाणून